मुखपृष्ठ
बालकाचे स्वातंत्र्य आणि शिक्षण
- विस्तृत
- विभाग: लेख
- प्रकाशित केल्याचा दिनांक रविवार, 13 नोव्हेंबर 2011 21:49
- लेखक अनिल
- भेटींची संख्या: 273
अलीकडेच २००२ साली ८६ वी घटनादुरुस्ती करून बालकाच्या ‘शिक्षणाचा हक्क’ (कलम २१ अ) मान्य केला आहे. हा शिक्षणाचा हक्कही ‘चांगल्या, दर्जेदार शिक्षणाचा’ हक्क याच अर्थाने घेतला पाहिजे, सहा ते चौदा वयोगटातील सर्वच ‘मुले’, शाळेतील ‘विद्यार्थी’ होतील. शाळेत गेल्यानंतर त्यांच्या पदरी काय पडणार हा विषय महत्त्वाचा आहे. शाळेत मुलांचा विकास होतो असे आपण मानले तर घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटल्याप्रमाणे (कलम ३९ च) ‘बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात.. ’ही जबाबदारी शाळांना घ्यावी लागेल, तसेच, दर्जा सुविधा व संधी यांच्याबाबत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी..’ सरकारला जबाबदारी घ्यावी लागेल. (कलम ३८-२).
शिक्षणातील ‘ग्राहक’ हक्क..
- विस्तृत
- विभाग: लेख
- प्रकाशित केल्याचा दिनांक रविवार, 13 नोव्हेंबर 2011 21:46
- लेखक अनिल
- भेटींची संख्या: 260
शिक्षणाच्या खासगीकरणाबद्दल बरीच ओरड केली जाते. त्याचप्रमाणे शिक्षणसंस्थांकडून विद्यार्थी-पालकांची पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र त्यापैकी बहुतांश प्रकरणे टेबलावरील चर्चेतच विसरून जातात. एक जागरूक ग्राहक म्हणून हक्क बजाविण्याचा प्रयत्न अभावानेच होतो.
लॅपटॉपवर शिकणारी वस्तीशाळेची मुले
- विस्तृत
- विभाग: लेख
- प्रकाशित केल्याचा दिनांक रविवार, 13 नोव्हेंबर 2011 21:48
- लेखक अनिल
- भेटींची संख्या: 322
इंटरनॅशनल स्कूल्स, सी.बी.एस.ई. शाळांचे महत्वाचे वैशिष्ठ्य हे माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हेच आहे. संगणकाचा ते प्रभावी वापर करतात. अध्यापनासाठी संगणक, सी.डी., इंटरनेटचा वापर करतात. 'स्मार्ट स्कूल' या संकल्पनेत तर प्रत्येक
चला , आपली शाळा बदलू या !
- विस्तृत
- विभाग: लेख
- प्रकाशित केल्याचा दिनांक रविवार, 13 नोव्हेंबर 2011 21:45
- लेखक अनिल
- भेटींची संख्या: 268
यावर्षी शाळा सुरु होताना शाळांपुढची आव्हाने स्पष्ट आहेत. मागील काही वर्षात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या १ लाख १८ हजाराने कमी झाली आहे. यावर्षी आकडेवारीत खाजगी शाळांची विद्यार्थीसंख्या सरकारी शाळांपेक्षा जास्त दिसते आहे. माझ्यासकट हजारो पालक सी.बी.एस.ई. च्या





एकोणिसाव्या शतकात पुण्याजवळील एका खेड्यात, एका गरीब कुटुंबात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या काळी बहुजन समाज जवळजवळ अडाणी , निरक्षर, दरिद्री, अंधश्रद्धा दुष्ट सामाजिक रुढी परंपरांनी ग्रासलेला होता.
जन्म २२ सप्टेंबर १७९१ मृत्यू २५ ऑगस्ट १८६७











